Dailysuvichar.in is a Blog website, Here you can find Marathi Suvichar, Hindi Suvichar, Motivational Quotes, Birthday wishes N much more.. So Be here N Visit Again
Dailysuvichar.in या ब्लॉग website वर तुम्हाला मराठी सुविचार, हिंदी सुविचार ,Motivational Quotes, वाढदिवसाच्या शुभेच्छा,शायरी , marathi suvichar with meaning,marathi suvichar short ,marathi suvichar good morning,short suvichar in marathi ,marathi short suvichar असे अनेक लेख येथे उपलब्ध आहेत .
जे दिवसभर प्रामाणिकपणे काम करतात , त्यांना रात्री शांत झोप लागते .

कौतुक हा शब्द छोटा आहे ,पण कौतुक करण्यासाठी मन मात्र मोठं लागत .

यशामाघे रहस्य नसते असते तर प्रचंड मेहनत .

खरी स्वप्ने तर ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत .

चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात घडत असतात .

गरुडाइतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी उडायची सोडत नाही .

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याला हारण्याची भीती नसते

साम्राज्य एके दिवशी तयार होत नाही पण एका दिवसात नक्की तयार होत .

ध्येया माघे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देवू नका .

पैसा बोलू लागतो, तेव्हा सत्य गप बसते .

प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे ,तर गती ही त्याचा आत्मा आहे .

रिकामे मन कुविचाराचे धन .

विश्वासमुळे माणसाला बळ येते .

कर्तव्याची दोरी मनाच्या पतंगाला नसेल तर तो कोठेही फडफडत जातो .

अन्न म्हणजे देव आहे , म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका .

स्वतची चिंता न करता दुसर्याची चिंता करतो तोच खरा सन्यासी .

दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून दुर्बल राहू नका .

गरिबाने दिलेला पैसा एक हजार रूपायहुन अधिक मोलाचा आहे . कारण गरीब परिस्थितीत दान करणाची इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे .

टीका आणि विरोध हीच समाज सुधारकास मिळालेली बक्षिसे आहेत .

विजय हा शौर्याचा अलंकार आहे .

विचारांची संपती ही माणसांच्या जीवनातील कामधेनु आहे .

संकटांना भिऊ नका , संकटांना संधी समजून मात करा .

धैर्य हे प्रेमसारखे आहे , नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढत जाते .

धैर्य धरणार्याला नेहमी सुरुवात एकण्यास मिळते .

सौदर्य हे वस्तूत नसून पाहणार्याच्या दृष्टीत असते .

संकट हा सत्या कडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे .

वचन देताना विलंब करा ,पण पळताना घाई करा .

विजय मागून मिळत नसतो , त्याला धैर्याने झगडून मिळवावा लागतो.

शरीराला जसा व्यायाम , तसे मनाला वाचन .

मुलांच्या शिक्षणात जातीत जास्त वाटा आई बापाचा असतो त्यात ही आईचा अधिक ,खरी शिक्षक दात्री आईच होय,आई देह देते मन हि देते जन्मास घालणारी ही तीच आणि ज्ञान देणारी ही तीच.

आपल्या शब्दाला तेव्हाच महत्त्व येईल की, जेव्हा त्या शब्दा माघे भरपूर सामर्थ्य उभे राहील ते सामर्थ्य आपण आवश्य निर्माण केले पाहिजे .

सहनभुतीच्या शब्दांनीच अश्रूचा प्रवाह जोराने सुरू होऊन अंत: करणातील दू:ख हलके होते .

सर्व विनाश पावते , पण कला सर्व सहन करून हि तशीच आपल्यापाशी राहते .

सूर्य चंद्राला माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी आई बापाला व इतर लोकांना माहीत असो वा नसो त्यांच्या कृत्यांनी जीवन कळ्या फुलत असतात हे खरे.

ज्याने मन जिंकल, त्यानें जग जिंकल .

नातं कोणतंही असूद्या ,ते जोडण्यापेक्षा महत्वाचं असत ते नातं टिकवणे .

काळजी घेणाऱ्या व्यक्ती मध्येच खर प्रेम लपलेलं असत .

मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरूपयोग करीत नाहीत .
घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही , जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधली जाते तेच खरे घर होय .

नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे .

शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय .

जीला विश्वाची जननी व्हायचे आहे तिला अपार ज्ञान
व प्रेम असावे .

मायाळू बायको आणि चतुर माता म्हणजे देवाने दिलेले वरदान .

सर्व साहित्याच्या अभ्यासाने किंवा सर्व विश्वाच्या विज्ञानाने जे समाधान लाभणार नाही ते हात आत्मसंशोधनाने लाभते . [ विचार पोथी ]

स्वतः शी एकरूप असता,त्यावेळी तुम्ही साधू असता .
[ जीवन दर्शन ]

मतभेदामुळे कलावंताचा नाश कलावंतच करतात .

कर्म ना करण्यापेक्षा ते केलेले बरे , तुझी जीवनयात्रा सुध्दा कर्मविना चालू शकणार नाही.

परमेश्वराने आपले अस्तित्व सर्वत्र दर्शविण्यासाठी जणू माता निर्माण केल्या. [ अनामिक ]

लहान लहान बोबड्या बाळाच्या ओठातून व अंत:करणातून दिसून येणारा थोर परमेश्वर म्हणजेच आई

अभ्यास आणि वैराग्य ही एकाच वस्तूची विधायक आणि विरोधक अंगे आहेत (विचार पोथी )